वळवंतात गुलाबाला फुलाव लगत.,
वारे नसतानाही उगाच हलाव लगत.,
न पाण्याचा स्पर्श असतो.,
न कोणाचा प्रेमाचा हात असतो.,
उन्हात गरम तेलातुन तलून निघायच.,
वेड्या नजरेने नजरे पलिकडे पहायच..!!
पांढरया शुभ्र रानात तिची वाट पाहत बसतो.,
एकला जिव बिचारा नुसता खुडताच बसतो.,
रोज तिच्या मांडीवर निजनारयाला आता थडग्यातच निजव लागत.,
स्वप्नातच तिला मिठीत घेवुन पड़ाव लागत.,
ऑफिसला जाताना कोणी रुमाल देणार नसत.,
" आता निघा म्हणते ना.." म्हणून पळवनार कोणी नसत..!!
आपल्याच खांद्यावर डोक टेकवून राडायच.,
कालीज काडून कसे के जगायच.,
न शरबती पावसात तिच्या सोबत नाचण.,
न कुठल्या बागेत हातात हात देवून फिरण.,
न तीर काळजात रुतनार्या रसाळ ओठांच्या चुम्बनांचे.,
आता फक्त टीपे सांडून प्रतिमेचे ओठ भिजवायचे..!!
तिच्या शोधत बेधुंध वादळगत फिरायचे.,
वासंतातल्या पावसात आपले हुंदके भरायचे.,
युगुल पाहताच पाय कबरित धीजातात.,
कोरड धड ठेवून प्राण निघून जातात.,
डोळ्यात येनारया दवांत तिला पहाव लागत.,
व्रताला तिच्या प्रतिमेलाच भरवाव लागत..!!
पुढच्या जन्मात ती मिळावी म्हणून प्रार्थना करतो.,
शेवटच्या श्वासाला थर-थरनारा हात दिलासा शोधतो.,
मरणा-अगोदर तिला एकदाही पाहता येत नाही.,
शेवटच्या क्षणी तिला " मी तुझ्यावरच मरतो " हे सांगता येत नाही.,
आपल्या धडाला मिठी मारून रडनार कोणीच नसत.,
डोळे पुसताना मात्र दुर्दैव खळ-खलुन हसत..!!
एकट जगण हे जगनच नसत.,
पंखाविना उड़न असत.,
ठंडीविना कुड- कुडान असत.,
पावसाविना हुंदके असतात.,
गंधाविना फुले असतात.,
हवेशिवाय वादळ असत.,
मारण्या अगोदरच दफ़न असत.,
खरच एकट जगण खुपच कठीण असत.,
काळजशिवय कस कोणी जगु शकत..!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा